मुंबई/ १००कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या नंतर आता परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ई डी ने नजर वळवली .त्याना चौकशीसाठी मंगळवारी ई डी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे ठाकरे सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे .
दरम्यान या मागे केंद्राचा हात असल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला असून विरोधकांना अशा प्रकारे त्रास देऊन नामोहरम करण्याचा हा प्रयत्न आहे मात्र आम्ही अशा प्रकरण अजिबात घाबरणार नाही असे सेना नेते खासदार राऊत यांनी सांगितले
Similar Posts
धक्कादायक! रक्ताच्या नात्याला काळीमा -भावा बरोबरच्या लैंगिक संबंधातून बहीण गर्भवती
मुंबई/ आजकालच्या मुलाना काय झालाय कुणास ठाऊक अश्लीलतेचा विकृत व्हायरस आता लहान मुलांमध्ये सुधा पसरत चालला आहे. कारण मुंबईच्या कुरार भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक १६ वर्षाच्या मुलीने आपल्याच अल्पवयीन १३ वर्षाच्या भावाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती राहिली रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंजय राऊत यांना अटक
मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केलाआज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे…
साईली प्रशांत भाटकर यांचा सन्मान
पनवेल महानगरपालिका स्वीप-2021 च्या उत्सव मतदार साक्षरता नोंदणी व जनजागृती अभियानाअंतर्गत, विषयाच्या अनुशंगाने मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, चर्चासत्र, जिंगल मेकिंग, अशा सामाजिक संदेश देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा 30 डिसेंबर 2021 रोजी आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात संपन्न झाला. मराठी कलाकारांचे या जनजागृतीविषयीच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वदेशी…
महाराष्ट्रात अतिवृष्टीचे १२ बळी
मुंबई/ महाराष्ट्राच्या मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप सुरू असून या पावसाने आतापर्यंत १२ जनाचे बळी घेतले आहेत.तर ७० लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे….
माघार घेण्यास नवाब मालिकांचा नकार
मुंबई -भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांना तिकीट न देता त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तिकीट देण्यात आलं. मात्र नवाब मलिक हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. नवाब मलिक हे शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभेमधून अपक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक…
तुर्कीये- बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य! भारताची डोकेदुखी वाढली
ढाका/ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा मित्र तुर्की आणि बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य वाढत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश आता तुर्कीच्या सहकार्याने चितगाव आणि नारायणगंज येथे संरक्षण औद्योगिक संकुल बांधण्यासाठी चर्चा करत आहे. देशाच्या औद्योगिक विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष चौधरी आशिक महमूद बिन हारुन यांनी तुर्कीच्या पाच दिवसांच्या दौऱ्यात यावर सविस्तर चर्चा केली. हारुन यांच्या भेटीत तुर्कीच्या…
