स्वराज्य फाऊंडेशनच्या आरती संग्रहाचे यशवंत जाधव यांच्याहस्ते अनावरण
मुंबई – : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी आबालवृद्ध करत आहेत. घराघरांत उत्सवाचं वातावरण तयार होत आहे. सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपात दाखल झाले असून सजावट अंतिम टप्यात पोहचली आहे. पण त्याच्याच जोडीने आरती संग्रहांची गरज देखील भासत आहे. हीच गरज ओळखून “स्वराज्य…
