भाजपाच्या संकल्प पत्रात घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपले संकल्प पत्र म्हणजे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे .या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस पडण्यात आला आहे .त्यामध्ये २०१७पर्यंत लखपती दीदी तयार करण्याची योजना आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत भावंतर योजना आणण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. प्रत्येक गरिबाला अन्नधान्याचे नियोजन व वृद्ध पेन्शन योजनेत दीड हजार वरून २१००…
