देशात ६० तर महाराष्ट्रात ५३ टक्के मतदान – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी
आज (26 एप्रिल) मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील (एक केंद्रशासित प्रदेश) 88 जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आधी 89 जागांवर मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने 88 जागांवर मतदान झाले. या जागांसाठी एकूण 1198 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 1097 पुरुष आणि 100 महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार…
