भारतातील पाकिस्तान्यांची हकालपट्टी सुरू – ४८तासात देश सोडण्याचे आदेश
मुंबई/पहेलगाम मध्ये निरापुरात पर्यटकांवर गोळीबार करून २७ जणांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तान विरुद्ध भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत, भारतात आलेल्या पाकिस्तानी विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला .तसेच त्यांना ४८तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातूनही पाकिस्तानी नागरिकांची हकलपट्टी सुरू झाली आहे. त्यासाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे .दरम्यान पाकिस्तानी अभिनेते किंवा खेळाडू…
