भारताच्या उदारमतवादी धोरणाचा फायदा घेऊ नका – जमत नसेल तर पाकिस्तानात जा ! मुस्लिम रेफ्यूजीला मुंबई उच्चं न्यायालयाने खडे बोल सुनावले
मुंबई : भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका, जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा असे खडे बोल हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले आहेत. पुण्यातील एका रेफ्युजीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने हे खडे बोल सुनावले आहेत. साल 2०१४-१५ दरम्यान सुरू असलेल्या येमेन युद्धादरम्यान तेथील अनेक नागरिक देश सोडून अन्य देशात गेले. याच दरम्यान बहिणीच्या कर्करोगावरील उपचारासाठी…
