कावड यात्रेच्या मार्गात समाज कंटकांनी काचेचे तुकडे टाकले
नवी दिल्ली/श्रावण महिन्यात, दिल्लीसह देशातील इतर भागांत कावडीयांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. दरम्यान, शाहदरा येथे काही समाज कंटकांनी अथवा उपद्रवी मंडळींनी कावड यात्रा मार्गावर, सुमारे एक किलोमीटरपर्यंत काचेचे तुकडे टाकल्याचा दावा दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. याचवेळी, कावड यात्रेत कुठलीही समस्या येऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.भाजप…
