-
-
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबई
चित्रपटाच्या टीझरचां प्रदर्शन सोहळा
धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन…
-
ब्रिटिश कालीन कायदा रद्द होणार? राजद्रोहाच्या गुन्ह्यांना स्थगिती
दिल्ली/ राजद्रोहाच्या गुन्ह्यांवरून सध्या देशभर जे वादळ उठले होते ते आता कुठेतरी शांत होणार आहे कारण राजद्रोहाच्या कलमा बाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला असल्याने तो दूर होऊ पर्यंत यापुढे राजद्रोहाच्या कलमा अंतर्गत गुन्हे दखल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहेगेल्या काही काळापासून राजद्रोहाच्या कामाचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप जनतेतून होत आहे त्यामुळे कलम 124(अ…
-
प्रभाग रचना तयार ठेवा – मुंबईसह 14 महापालिकांना निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर,कोल्हापूर, अकोला अमरावती, नागपूर सोलापूर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली,बृहन्मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडनुक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काढले आहेत.त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या दि:-११-मे पर्यंत पूर्ण करावे. दि:-१२-मे…
-
विमान वाहतूक मंत्र्यांचा इंडिगो एअर लाईन्सला इशारा
दिल्ली – राची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात चढण्या पासून रोखण्यात आल्यामुळे, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे चांगलेच संतापले आहेत. या प्रकरणी त्यांनी चौकशीचे आदेश देऊन कारवाईची इशारा दिला आहे.इंडिगो एअर लाईन्सच्या राची – हैद्राबाद विमानात चडण्यापासून एका दिव्यांग मुलाला रोखण्यात आले होते . त्यामुळे त्याच्या पालकांनीही प्रवास करण्यास नकार दिला होता. मात्र या…
-
टेरर फन्डींग प्रकरणी एन आय ए ची मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी-दाऊदचे 87 ठिकाण तपास यंत्रणांच्या रडारवर
मुंबई/ एन आय ए ने आता दाऊदच्या साम्राज्यावर काउंटर अटेक करायचे ठरवले आहे . त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत 29 ठिकाणी एन आय ए ने छापे टाकले आणी काही लोकाना ताब्यात घेतले अजून दाऊदचे 87 फन्टर एन आय ए चां रडारवर आहेत .नवाब मलिक यांचे दाऊदच्या लोकांशी असलेले संबंध उघडकीस येऊन त्यातून महत्वाची माहिती मिळताच…
-
मंगल भुवन सोसायटीच्या बिल्डरला पालिका का वाचवत आहे? केवळ दंडात्मक कारवाई करून रहिवाशांचे हाल थांबणार आहेत का ?
मुंबई (किसन जाधव) एस आर ए योजनेच्या नावाखाली पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घ्यायचे आणि ते वर्षानुंवर्ष रखडवयाचे असे बिल्डरांच्या धोरण असते पण यात रहिवाशांचे मरण होते म्हणूनच फडणवीस सरकारच्या काळात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता की प्रकल्प रखडवणार्या बिल्डरची त्या प्रकल्पातून हकालपट्टी करून तो प्रकल्प सरकारने ताब्यात घ्यायचा आणि बिल्डर वर कारवाई करायची असे असताना…
-
माटुंगा येथील पलक ज्वेलर्स मध्ये आग चौकशीची मागणी
मुंबई ( दिंनाक 5/5/22) माटुंगा येथील पलक ज्वेलर्स मध्ये आगीची घटना घडली असून पालिकेचे नियम डावलून आत मध्ये मनमानी पद्धतीने जे पुनर्निर्माण केले जाते त्यामुळे अशा घटना घडतात असे या परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. ज्वेर्ल्सने दोन गळ्यांचा एक गाळा करताना मधलि भिंत तोडली होती शिवाय पालिकेचे नियम डावलून काही बेकायदेशीर बदल केले होते. त्यामुळे अशा…
-
मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे बालिश आव्हान-राणा दांपत्याची नौटंकी सुरूच
मुंबई/ उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे पोरकट आव्हान नवनीत राणा यांनी केल्यामुळे महाराष्ट्र खोखो हसत त्यांच्या या बालिशपणा ची थट्टा उडवत आहे .सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जमीन मंजूर केल्यानंतर रवी राणा यांची तुरुंगातून दुसऱ्या दिवशी सुटका झाली पण नवनित राणा मात्र प्रकृतीच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात अँडमिट होत्या…
-
ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
