पालिकेत अपुरे मनुष्यबळ लोकांची नागरी सुविधांची कामे रखडली
मुंबई/जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई महानगरपालिकेचा 30000 कोटींचा बजेट आहे. परंतु जवळपास अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातून, पालिका जो महसूल वसूल करते, त्या महसुलातून लोकांची नागरी सुविधांची कामे होत नसल्याच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे येत आहेत. आणि याचे मुख्य कारण आहे पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात…
