पुण्यातील शाळेत ६० विध्यार्थ्यांना किचडीतून विषबाधा
पुणे – पुण्याच्या हुतात्मा राजगुरूविद्यालयात ६० विध्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याने खळबळ माजली आहे या सर्व विध्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी चौकशीचे आदश देण्यात आले आहेत राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचं आरोग्य नीट राहवं म्हणून यात कडधान्यदेखील दिले जातात. मात्र विद्यार्थ्यांना दुपारी शाळेत दिलेला पोषण आहारच त्यांच्यासाठी…
