महायुती चार जागांवरून तिढा कायम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पहाटे तीन वाजेपर्यंत बैठक
मुंबई/महाविकास आघाडी प्रमाणेच सत्ताधारी महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपाचा पेच आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. महायुतीमध्ये नाशिक, धाराशिव ,छत्रपती संभाजी नगर, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जाग्यांवरून तिढा निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी पहाटे तीन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली परंतु त्यातून ही काही मार्ग निघालेल्या नाही. त्यामुळे या चार जागा कोणाकोणाला मिळणार याबाबत संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता…
