तर ऍक्शनला रियाक्षण होणारच शिवसेनेचा राणेंना इशारा
रत्नागिरी/ राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे जबाबदारीने वागायला हवे अन्यभा ऍक्शन ला रिअक्शन होणारच आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे हा एक प्रकारे राणेंना अप्रत्यक्ष इशाराच म्हणावा लागेलराणेंची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुढे सिध्दु दुर्ग जिल्ह्यात गेल्यावर तिथे त्यांना चांगला प्रतिसाद…
