बारावीचा निकाल 94.22 टक्के पुन्हा मुली आणि कोकण अव्वल
मुंबई/ बारावीचा निकाल काल जाहीर झाला.94.22 टक्के इतका बारावीचा निकाल लागला असून यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे तसेच यावेळीही कोकण विभाग अव्वल आहे तर आमची मुंबई पार तळाला गेली आहेयंदा बारावीच्या परीक्षेला जवळपास साडे चौदा लाख मुले बसली होती त्यातील 94.22 टक्के पास झाली यावेळी सर्वाधिक 97.21 टक्के इतका निकाल कोकण विभागाचा लागला तसेच यावर्षीही…
