मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21 पासूनच उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली याबतचा निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांचे आवाहन- राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध ?
मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत .त्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस याना पत्र पाठवून तशी विनंती केली आहे तर शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करा असे भाजपला आवाहन केले आहे.रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक पुढील महिन्याच्या 3 तारखेला होणार आहे या…
वाशीतील मॅग्नेट बार मालकावर गुन्हा दाखल
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव आणि तोरणा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाशी सेक्टर 11 मधील ज्योती पॅलेस रेस्टॉरंट येथील बारबाला चालक मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बारबाला अंग विक्षेप करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाशी पोलिसांनी ही कारवाई केलीमुंबईतील लेडीज बार मध्ये अश्लील चाळे सुरू असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त…
सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवारी तारीख पे तारीख सुरूच -प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. ठाकरे गटाच्या वकिलांच्या सुनावणीनंतर आता शिंदे गटाचे वकील सुनावणी करीत आहेत . त्यांच्या सुनावणीनंतर न्यायालय निकाल देईल मात्र हे प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाण्याची शक्यता आहे काल ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केल्यानंतर आज शिंदे गटाच्या वकीलांनी त्यावर युक्तीवाद केला. परंतु,चार वाजल्यामुळे त्यांचा युक्तीवाद…
राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात पालिका तोडणार
मुंबई – राणे आणि शिवसेनेतील संघर्ष आता हातघाईवर आला आहे पालिकेने राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात तुम्ही तोडा अन्यथा आम्ही तोडू अशी राणेंना नोटीस बजावली आहे.नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालेले असल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती . त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यात जाऊन बंगल्याची पाहणी केली होती . मात्र आमच्या बंगल्यात कोणतेही…
उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचा महाडच्या पुरग्रस्ताना मदतीचा हात .
उल्हासनगर / प्रतिनिधी : गेल्या दीड हप्त्या पुर्वी महाड येथे कोसळलेल्या धुव्वाधार पावसाने महाड च्या सावित्री नदीला आलेल्या पुरा मुळे महाड शहरातील नागरिक व व्यापारी पुर्णता उध्वस्त झाला असुन या पुरग्रस्तांचे सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे . तेव्हा या पुरग्रस्त नागरिकाना एक हात मदतीचा म्हणुन उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते ॲड अनिल बागुल…
नोकर भरती घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत
मुंईक- नोकर भरती घोटाळ्यावरून हा विकास आघाडी सरकारला लक्ष्य करताना या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळे शिवाय होत नाही या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालय पर्यंत पोचले आहेत असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला नोकर भरती मोठ्या संख्येने घोटाळे झाले आहेत न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2020 रोजी अपात्र ठरवले गेले त्यानंतर 4 मार्च 2019…
