मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21 पासूनच उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली याबतचा निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला .
Similar Posts
मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय- वचपा काढल्याशिवाय राहणार नाही
भाजपा गटनेते दरेकरांचा ठाकरेंना इशारा मुंबई- उद्धव ठाकरे मुसलमानांपासून किंवा मुस्लिम धर्मियांपासून मागे हटायला तयार नाहीत. कारण त्यांना जे एकगठ्ठा मतदान झालेय त्याने ते खुशीत आहेत. ठाकरेंनी हेही लक्षात घेतले पाहिजे आपल्या अशा वागण्याने आणि जो विजय मिळालेला आहे त्यातून मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय तोही तुमचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच भाजपा गटनेते…
राज्यात 20 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई/ राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे. जाणून घेऊयात कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी कुठे झाली बदली.एम एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस: २०१० ) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई…
अमित शहांचा विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक
जळगाव – केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून हजारो तरुणांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी, शरद पवारांसह महाविकास आघाडीवर सडकून टीका आहे. अमित शाह म्हणाले की, शिवाजी महाराजांनी स्वकीय भावना निर्माण केली. देश आज जो उभा आहे त्याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केली आहे. २०२४ च्या…
राज्यपालांच्या विरुद्ध ओबीसी मध्ये असंतोष
पुणे/महाराष्ट्र सरकार साठी डोकेदुखी ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आता ओबीसी समाजाचा राग ओढवून घेतलेला आहे कारण सावित्री बाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे ओबीसी विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.ज्या माऊलीने तत्कालीन वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून…
कुवेत मध्ये इमारतीला आग ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू – ५० हून अधिक जखमी
मंगाफ – कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला आग लागली. यामध्ये ४० भारतीयांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील ५ केरळचे रहिवासी होते. या अपघातात 30 भारतीयांसह ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मात्र ४० भारतीयांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.या अपघातात 30 भारतीय जखमी झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. त्यांनी…
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयलोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
