मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21 पासूनच उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली याबतचा निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला .
Similar Posts
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
रतन टाटा आणि बांबू सिंधुदुर्ग पॅटर्नबांबू हे माझे पहिले प्रेम आहे..- रतन टाटा
मालवण – वीस वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू लागवड व त्यावर प्रक्रिया असा प्रकल्प सुरू केला होता. मा. सुरेश प्रभू ज्यावेळी पहिल्यांदा राजापूर मतदार संघातील खासदार झाले, त्यावेळी आपण शाश्वत विकास (sustainable development) काम केले पाहिजे असा अट्टाहास होता. या अट्टाहासाने भारतातील पहिला बांबू प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झाला. खूप टप्पे-टोनके खात वेगवेगळ्या बांबूवर प्रयोग करून…
मनरेगा योजनेतून गांधीजींचे नाव हटवल्याने देशभर संताप
नवी दिल्ली/मोदी सरकारने गेल्या दोन दशकांपासून चालू असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या चालू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नवे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून मनरेगा योजनेचे स्वरुपही बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील महात्मा गांधी यांचे नाव बदलून या योजनेचे नाव आता ‘विकसित भारत…
किरण गोसावी सरेंडर? याचिका फेटाळल्याने वानखेडेच्या अडचणी वाढल्या
दोन बायका फाजेती ऐकामुंबई/ एन सी बी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता कौटुंबिक पातळीवर एवून ठेपला असून त्यांचे वडील धर्मांतरित मुस्लिम आहेत आणि आई मुस्लिम आहेत तसेच वानखेडे यांची दोन लग्न झाली होती अशी माहिती सुधा उजेडात आल्याने या दोन बायकांच्या प्रकरणा मुळेच त्यांचा अडचणी वाढणार आहेत कारण त्यांच्या…
युनियनचां आदेश संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी धुडकावला संप सुरूच
मुंबई/ कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे नेते गुजर यांनी सरकारशी वाटाघाटी करून टी कामगारांचा संप मागे घेण्याची जिघोषणा केली होती ती संपकरी कर्मचाऱ्यांनी धुडकावली असून एस टी चा संप सुरूच राहणार आहे.सोमवारी उच्च न्यायालयात सरकारणे स्थापन केलेल्या समितीने प्रार्थमिक अहवाल सादर केला. त्यात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अभ्यास करायला वेळ देण्याची मागणी केली होती…
बनावट आधार कार्ड प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला
“तुम्ही भारतीय नाही का?” — बनावट आधार बनवणाऱ्यावर उच्च न्यायालयाची कडक ताकीदअर्णब मंडल विरुद्ध कर्नाटक राज्यनवी दिल्ली — बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने हे कृत्य “राष्ट्रविरोधी” ठरवले असून, अशी कृत्ये देशाच्या सुरक्षेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहेकर्नाटक बातम्या: कर्नाटक उच्च न्यायालयाने…
