महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या (Raza Academy) मुख्य सूत्रधारांना कधी अटक करता येते ते सांगावं नाहीतर येणाऱ्या दिवसात रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसांपासून उमटत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Similar Posts
ठाणे जिल्ह्यात ठाकरे सेनेला धक्का- माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंचा राजीनामा
नवी मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विशेषत: ठाणे, नवी मुंबईतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. विठ्ठल मोरे हे यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विठ्ठल मोरे हे नवी मुंबईत बेलापूर विधानसभेचे संपर्कप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख देखील झाले. नुकतेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रतिष्ठेचे…
नाव आणि धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला – २७ ठार ५० जखमी
श्रीनगर/काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे .पहेलगाव येथे ४ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाव आणि धर्म विचारून केलेल्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर ५० पर्यटक जखमी झाले. जम्मू काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार आल्यापासून तिथे वातावरण काहीसे शांत होते .त्यामुळे यंदाच्या वेकेशन पिरेड मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सध्या मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक काश्मीरमध्ये…
शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च मागे घेणार ?
मुंबई – मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातील शेतकरी प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाल्याने आज हा मोर्चा स्थगित केला जाण्याची शक्यता आहे.भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तासांच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयफडणवीसांचा महाराष्ट्राला धक्का- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर फडणवीस उप मुख्यमंत्री
मुंबई/ राजकारणात धक्कातंत्र ही फक्त पवारांनीच मक्तेदारी होती पण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे निघाले शिंदेंच्या बंडपासून ते नव्या सरकारच्या सतास्थापनेत मुख्य सुत्रधार फडणवीस होते त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असे वाटले होते पण त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला आहे .शिंदेंच्या बंडा पासून त्या सर्व आमदारांना बडोदा,गोहाती आणि आता गोव्यात…
वन्यजीवांच्या सुरक्षितता आणि संवर्धनासाठी आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
वन्यजीवांच्या सुरक्षितता आणि संवर्धनासाठी व्यापक राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यतामुंबई दिनांक १२: वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. २०२१ ते २०३० या दहा वर्षांच्या काळाकरिता हा कृति आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार…
इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.१०:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार…
