महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या (Raza Academy) मुख्य सूत्रधारांना कधी अटक करता येते ते सांगावं नाहीतर येणाऱ्या दिवसात रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसांपासून उमटत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Similar Posts
आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !
55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य, आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि…
स्पोर्ट्सफिल्डला अजित घोष ट्रॉफीचे विजेतेपद
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुनम राऊत (45) आणि ऑफस्पिनर समृद्धी राऊळ (19 धावांत 3 विकेट्स) यांच्या चमकदार खेळाच्या बळावर स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्याचा 9 विकेटने पराभव करून अजित घोष स्मृति चषक महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद सहज जिंकले. स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पोलीस जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना 20…
महाविकास आघाडी फुटणार शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधू सोबत
मुंबई/आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून दर्शवण्यात आली आहे. तर दुसरीकडे यावेळी प्रथमच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या निमित्तानं मुंबई महापालिका निवडणुकीत एक नवा प्रयोग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार…
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे,असे प्रतिपादन केंद्रीय…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार आणि पक्षातही डावललं नाराजी वाढली शिंदे गट फुटणार?
मुंबई/ शिवसेनेत बंडखोरी करून ज्या 40 आमदारांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले होते मात्र त्यातील काहींना सरकार आणि पक्ष संघटनेत सुधा कोणतेही पद मिळालेले नाही त्यामुळे ते नाराज झाले असून त्यातील काही फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहेएकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करून महा विकास आघाडीचे सरकार पाडले…
आज भाजपा महाविकास आघाडी बाबत मोठा गौप्यस्फोट करणार
मुंबई/ महाविकास आघाडी आणि मनसे यांनी शनिवारी मुंबईत महामोर्चा काढून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुती सरकारला जाहीर आव्हान दिल्यानंतर आज महायुतीकडून मत चोरीच्या खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.यात महायुती पलटवार करणार असून महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.राजकीयदृष्ट्या एक महत्वाची बातमी…
