मुंबई/ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैर वापराबाबत चर्चा झाल्याचे समजते केंद्राकडून ई डी ,सीबीआय सारख्या यंत्रणांचा महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात गैर वापर केला जात आहे त्याला कसे तोंड द्यायचे याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुढे काय करायचे याबाबत चर्चा झाल्याचे समजते
Similar Posts
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पुढाऱ्यांच्या दहीहंडीत नाच गाण्याचा धिंगाणा -दहीहंडीचे फुल मार्केटिंग -85 गोविंदा जखमी
मुंबई/कोरोनातील निर्बंध नंतर तब्बल दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सत्ताधारी भाजप शिंदे गटाकडून दहीहंडीचे फुल पॉलिटिकल मार्केटिंग करण्यात आले प्रत्येक दहीहंडीच्या स्टेजवर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री जात होते आणि हिंदुत्वाचा गाजर करीत होते पण त्यांची पाठ फिरतच सांस्कृतिक कार्य krmachya नावाखाली स्टेजवर अश्लील डान्सची धूम सुरू होत होती.हिंदूंच्या पवित्र…
अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकवटला- सरकारच्या चहापानावर बहिष्कार
मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य…
सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात
नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी विरोध केल्यामुळे सावरकर प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी नाशिक मध्ये ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले आहेत शिवाय त्यांच्या या तीव्र विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजाहीरनामे की फुकटणामे?
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां पुरावा ठरू लागले आहेत.कारण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आर्थिक दृष्ट्या पेलणारी नसतात त्यामुळे ती पूर्ण केलि जात नाहीत.आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळायला हवीत असा काही नियम नसल्याने निवडणुकीतील आश्वासने आणि राजकीय पक्षांचे जरणामे पुढे अल्वावरचे पाणी…
राज्यपालांच्या विरुद्ध ओबीसी मध्ये असंतोष
पुणे/महाराष्ट्र सरकार साठी डोकेदुखी ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आता ओबीसी समाजाचा राग ओढवून घेतलेला आहे कारण सावित्री बाई फुले यांच्या जयंती दिवशीच त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यामुळे ओबीसी विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.ज्या माऊलीने तत्कालीन वर्ण व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून…
सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
