डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत आहेत .महाराष्ट्राच्या तिजोरीत भलेही छादम नसला तरी सरकारकडून आश्वासने देण्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही .शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आश्र्वनांचा पावूस पडतो आहे.मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जातेय आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर पर्यंत दीड…
