ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
