… तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत फूट अटळ
मुंबई (किसनराव जाधव) राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो त्यामुळे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.एक काळ असा होता की शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर कडवे आणि निष्ठावान शिवसैनिकांची फौज होती पण सध्याचं चित्र वेगळे आहे . जिथे राज ठाकरे यांच्या सारखी रक्ताच्याचात्याची माणसे शिवसेना सोडू शकतात तिथे इतरांचे…
