वक्फ मधून आदिवासींच्या जमिनी वगळल्या
नवी दिल्ली/ केंद्र सरकारने आणलेल्या नव्या सुधारित व कायद्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहे त्यातील एक बदल म्हणजे व मधून आदिवासींच्या जमिनी वगळण्यात आले आहे सरकारच्या या निर्णयाचे आदिवासी समाजाने स्वागत केले असून याप्रकरणी त्यांनी पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले आहेत या बाबतची माहिती मिळाल्यावर जेपीसीने आपल्या अहवालात सरकारला हे शिफारस केली की, वक्फ विधेयकात आदिवासींच्या…
