अखेर पहेलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला – पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला 120 दहशतवादी ठार
लाहोर/ पहलगाम हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अखेर भारताने बदला घेतला. मंगळवारी मध्यरात्री १ ते १.२५ दरम्यान भारतीय हवाई दलाने पी ओ के आणि पाकच्या पंजाब प्रांतातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असून अनेकजण दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत.पाकिस्तानला हा फार मोठा झटका आहे.संपूर्ण…
