एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट उलटून १३ प्रवाशांचा मृत्यू ! मृतांमध्ये नौदलाच्या ३ अधिकाऱ्यांचा समावेश
मुंबई – आज मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात एक मोठी दुर्घटना घडली . मुंबईवरून एलिफंटाकडे निघालेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटाने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत बोटीतील १० आणि नौदलाच्या स्पीड बोटीतील ३ अशा १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती. मात्र,…
