महायुतीला मनसेचे इंजिन
सत्तेच्या राजकारणात नैतिकता, विचारधारा, धोरण याना काहीही किंमत नसते. त्यामुळे कोण कोणाचा कायमचा मित्र, अथवा कायमचा शत्रू नसतो .कारण सत्तेच राजकारण हे बेरजेचं असतं. त्यामुळे कधी कधी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवून, युत्या आघाड्या कराव्या लागतात. सध्या महायुती असो ,किंवा महाविकास आघाडी, या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आलेले आहेत .आणि ही त्यांची मजबुरी आहे….
