अपक्ष आणि बंडखोरांना महायुती व महाविकास आघाडी कडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेचां २८८जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक पार पडली. जवळपास ६६% मतदान झाले होते. शनिवारी या निवडणुकीचा निकाल आहे .परंतु एक्झिट पोल नुसार महायुती आणि महाआघाडी दोघांमध्ये काटे की टक्कर असल्याने दोन्हीकडच्या लोकांनी आता अपक्ष आणि बंडखोरांवर जाळे टाकायला सुरुवात केली आहे.महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांना सरकार स्थापन करायचे आहे .त्यासाठी संख्याबळाची जुळवा…
