आठवड्यातून ३ दिवस मंत्रालयात थांबा – मुख्यमंत्र्यांचे सर्व खात्याच्या मंत्र्यांना आदेश
मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्यानुसार आठवड्यातून किमान ३ दिवस तरी मंत्र्यांनी मंत्रालयात थांबावे असे आदेश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना मुंबईत थांबणे आणि मंत्रालयात येणाऱ्या लोकांची कामे करणे बंधनकारक असेलराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची…
