घाटकोपर येथे फेरीवाल्यांचा हॉटेलवर हल्ला – फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण, कायमची कारवाईकरण्याची मागणी
मुंबई – मुंबईतील रस्ते अडवून बसलेले फेरीवाले आता मुंबैकरांच्या सुरक्षेसाठी धोका बनू लागले आहेत. कारण फेरीवाल्यांची तक्रार करणाऱ्या विरुद्ध फेरीवाले आक्रमक होऊन त्याच्यावर हल्ला करीत आहेत. घाटकोपर येथे हॉटेलसमोर धंदा लावणाऱ्या फेरीवाल्याची तक्रार केली म्हणून फेरीवाल्यांनी हॉटेलवर हल्ला करून त्या हॉटेलची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी चार फेरीवाल्या वर हुन्हा दाखल केला आहे.घाटकोपर रेल्वे स्थानकाला…
