मराठा आरक्षण! राज्य सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेबरला निकाल ?
मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज गेली अनेक वर्ष ज्या मराठा आरक्षणासाठी लढतोय त्यावरचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर राज्य सरकारने जी पुनर्विचार . सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु…
