अंदमान निकोबारच्या राजधानीचे नाव अमित शहांनी बदलले ! पोर्ट ऑफ ब्लेयरचे झाले विजयपूरम
नवी दिल्ली – भाजप सरकारकडून क्षारांची , रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा सपाट सुरु आहे. संभाजी नगर , उस्मानाबाद ,अलाहाबाद, आदी क्षारांची नावे बदलण्यात आली . त्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांची नवे बदलण्याचाही प्रस्ताव आहे. पण ज्या अंदमान निकोबार मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणप्राय यातना भोगल्या . त्या अंदमानची राजधानी पोर्ट ऑफ ब्लेअरचे नाव बदलण्याचा…
