सत्तेसाठी एनडीए आणि इंडिया या दोन आघाड्यांमध्ये रस्सीखेच होणार
मुंबई/राजकारणात कोणीही दांडगाई करू नये ,दांडगाई करणाऱ्यांची काय अवस्था होते ते लोकसभा निकालाच्या दिवशी दिसून आले देशात लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीत निकाल लागला या निवडणुकीत 400 च्या वल्गना करणाऱ्या भाजपला तीनशे जागाही मिळाल्या नाहीत भाजप आघाडीला देशभरात 294 जागा मिळाल्या तर भाजपला 242 याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने झेप घेत…
