चंद्रकांत दादांची पुडी की भाजपची मोठी राजकीय उडी दोनतीन दिवसात काय घडणार?
मुंबई/राजकारणात पुड्या सोडून खळबळ माजवूत अनेक लोक पटाईत असतात. पण कधी कधी त्यांनी दिलेले संकेत ही वादळापूर्वीची शांतता असते . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाने महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मला माझा मंत्री म्हणू नका कारण दोनतीन दिवसात बघा महाराष्ट्रात काय घडते ? आता चंद्रकांत दादांचे…
