महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल 4 आठवड्यानंतर
दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठा समोर आहे त्यावर आज सुनावणी होणार होती पण आता ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली आहे . शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदरांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे अशी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर गेल्या तीन महिन्यांपासून बऱ्याच सुनावणी झाल्या.पण त्यावर…
