ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भारतातील पाकिस्तान्यांची हकालपट्टी सुरू – ४८तासात देश सोडण्याचे आदेश

मुंबई/पहेलगाम मध्ये निरापुरात पर्यटकांवर गोळीबार करून २७ जणांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तान विरुद्ध भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत,

जम्मू काश्मीर मधून विशेष विमानाने आलेल्या प्रवाशांचे विमानतळ स्वागत!

मुंबई, दि. 25 जम्मू काश्मीरवरून राज्य शासनाने केलेल्या सुविधेतून विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्य

पाकिस्तान विरुद्ध च्या कारवायासाठी भारत एकजूट – सर्वपक्षीय बैठकीत सरकारला पाठिंबा

इस्लामाबाद/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात ,जगभरातून पाकिस्तान वर टीका होत आहे. तर या हल्ल्याचा बदला घेण्याची भारतीय लष्कराकडून

पहेलगाव बदल्याची तयारी सुरू

नवी दिल्ली/ पहलगाम मध्ये २७ निरपराध पर्यटकांची धर्म आणि नाव विचारून हत्या करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली

खडवलीतील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची विधान परिषदेच्या उपसभापतींकडून गंभीर दखल

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ

मुंबई ठाण्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू

मुंबई/महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्न लक्षात घेऊन सरकारने बाइक टॅक्सीला परवानगी दिली आहे याबाबतचा निर्णय 22 एप्रिल रोजी जारी

नाव आणि धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला – २७ ठार ५० जखमी

श्रीनगर/काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे .पहेलगाव येथे ४ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाव आणि धर्म विचारून केलेल्या गोळीबारात २७ पर्यटकांचा

राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताला बदनाम करू नये – देवेंद्र फडणवीस

मुंबई/राहुल गांधींनी विदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याऐवजी देशातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या हिताचे काम करावे असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

; येत्या सोमवारपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला ; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार समारंभपूर्वक होणार प्रदान

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र

सुधारित वक्त बोर्ड कायद्याचा पहिला दणका बेकायदेशीर भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना अटक

अहमदाबाद/वक्फ बोर्ड सुधारित कायद्याचा सर्वात पहिला झटका आमदाबाद मधील पाच जणांना बसला आहे . वक्फ बोर्डाचे ट्रस्टी असल्याचे भासवून वक्फ

मुंबईकरांनो सावधान!वसई विरार मधील अनधिकृत घरांची मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाहिरातबाजी

मुंबई/सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसराचे झपाट्याने औद्योगीकरण होत असल्याने, मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबवली, नवी मुंबई ,पनवेल आधी भागांतील 

नॅशनल हेरॉल्ड वरून पुन्हा काँग्रेस भाजपा आमने-सामने

पुणे/नॅशनल हेरॉल्ड प्रकारे पुण्याच्या काँग्रेस भावना समोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ही जमले.

हिंदी विरुद्ध मनसेची मराठी जागर परिषद

मुंबई/केंद्र सरकारने हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य केल्यामुळे मनसेने केंद्राच्या या निर्णयाच्या विरोध करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान

महाशक्तिमान ‘अमेरिका ‘व ‘डॉलरच्या’ अंताचा प्रारंभ ?

जागतिक पातळीवर अमेरिका निर्विवाद महासत्ता आहे. त्यांचे डॉलर हे चलन जागतिक व्यापारामध्ये महाशक्तिमान आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

भगवा फडकतोय तोवरच हिंदू सुरक्षित आहे – नितेश राणे

सोलापूर/ आम्हाला बहुसंख्य हिंदू समाजाने निवडून दिलेले आहे त्यामुळे हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आणि जोवर भगवा फडकतोय तोवर हिंदू

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

नवी दिल्ली/ नुकतेच संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील दोन महत्त्वाच्या तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगिती दिलेली आहे. वक्फ

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवाणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई, : मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव

देशातील सर्व टोलनाके बंद करण्याचे नितीन गडकरींचे संकेत

मुंबई/टोल नाक्यावरील रांगा कमी करण्याकरता सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली .परंतु तरीही

छत्रपती संभाजीनगर बोर्डाचा निर्णय: खोल्या नाहीत की आसन व्यवस्थाही नाही, परंतु केंद्रांना मान्यता बहाल

वादग्रस्त परीक्षा केंद्रांना पुन्हा मान्यता बहाल; काही तांड्यांवर सुद्धा परीक्षा केंद्र त्यासाठी परिक्षांपूर्वीच या साखळीने शहराऐवजी आडवळणावरील खेड्या पाड्यातील इमारती,

मुर्शिदाबाद दंगलीत तीन ठार ३५ पोलिसां सह ६५ जखमी

मुर्शिदाबाद/वक्फ कायद्याच्या विरोधात मुर्शिदाबाद केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात बाप बेटांचं तीन जण ठार झाले आहेत तर

त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार -मंत्री संजय शिरसाठ

मुंबई/ज्या शहरांच्या नावांमध्ये बाद असा उल्लेख आहे त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार असून खुलताबाद शहराचही नाव बदलून रत्नपुर असं

नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सर्वोत्तम दंत रूग्णालय’ म्हणून गौरव

दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड अकॅडमी’ मार्फत दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार बृहन्मुंबई

जनसुरक्षा विधेयकाने नागरिकांच्या हक्काला बाधा येणार नाही- मुख्यमंत्रीपत्रकार संघटनांच्या आक्षेपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तनिषाच्या कुटुंबाकडे दहा लाख मागितल्याची मंगेशकर रुग्णालयाची कबुली डॉक्टर घैसास यांचा राजीनामा

पुणे/मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे या महिलेच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपये मागितल्याची कबुली मंगेशकर रुग्णालयाने दिली आहे एका पत्रकार

मुंबईचा पाणीपुरवठा संकटात येत्या १० तारखेपासून टँकर सेवा बंद होणार

मुंबई/जलप्रधिकरणाबाबत केंद्राने नवे नियम लागू केल्यामुळे मुंबईतील टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशन येत्या दहा तारखेपासून टँकरने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय

९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी रामराज्य स्थापन होईल / अभिनेते मिथुन चक्रवर्ती

कोलकाता/ पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे तिथे हिंदूंवर अन्याय होतो असे बोलले जाते .

बंगाल, बिहार, यूपीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रा नंतर समाजकंटकाकडून दंगल घडवण्याचे प्रयत्न

कोलकाता/राम नवमीच्या शोभायात्रेत भाग घेऊन परतणाऱ्या रामभक्तांवर पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आल्यामुळे रामनवमी उत्साहाला गालबोट लागले तसेच

मला आणि फडणवीस याना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा प्लॅन होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप

कोल्हापूर/विधानसभा निवडणुका जिंकायच्या उन्हात सत्तेत यायचे आणि त्यानंतर मला आणि फडणवीसंना खोट्या गुढण्यात अडकवून तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा

चित्रपट सृष्टीत देशभक्तीची क्रांती करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

मुंबई/हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. मनोज कुमार यांनी वयाच्या

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ

सलमान खानच्या हातावर भगवे घड्याळ आत राम मंदिराची चित्र मौलाना संतप्त

मुंबई/सलमान खान ईद च्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो आताही त्याचा सिकंदर हा आगामी चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होणार आहे

कुलाब्यातील फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका १७० फेरीवाल्यांना दोन दिवसात हटवण्याचे आदेश

मुंबई/फुटपाथ आणि अर्धे रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांना आता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे कुलाब्याच्या प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट वर असलेल्या 253

मुंबई महापालिकेत सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना

‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !

(प्रा. नंदकुमार काकिर्डे )* भारतासह जगभरात मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची

रामदास कदम यांच्या या मागणी नंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात मोठा वाद

मुंबई/दिशा सालियन या मृत्यू प्रकरणात न्यायालयात गेलेल्या दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांचीही नारकोटेस्ट

इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत सादर देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला याबाबतच्या माहितीसह इथे येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाचा डेटाबेस तपासला जाणार

नवी दिल्ली/केंद्र सरकारने विदेशी नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत मांडले विदेशी नागरिकांबाबत आता कठोर पावले उचलायला सुरुवात

इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत सादर देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला याबाबतच्या माहितीसह इथे येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाचा डेटाबेस तपासला जाणार

नवी दिल्ली/केंद्र सरकारने विदेशी नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत मांडले विदेशी नागरिकांबाबत आता कठोर पावले उचलायला सुरुवात

सुप्रसिद्ध शिवाजी नाट्य मंदिरचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर असे नामांतर’

।मुंबई – दादर येथे सुप्रसिद्ध असे शिवाजी नाट्य मंदिर आहे. नाट्य मंदिराच्या नावामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा

मुंबईकरांनो सावधान!वसई विरार मधील अनधिकृत घरांची मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाहिरातबाजी

. मुंबई/सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसराचे झपाट्याने औद्योगीकरण होत असल्याने, मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबवली, नवी मुंबई ,पनवेल आधी

टोकाचे मतभेद

मुंबई/मुंबईतील रस्ते घोटाळ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत आज एक वेगळेच नाट्य बघायला मिळाले या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच सर्व

शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला तेलंगणातून अटक

हैदराबाद/इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला अखेर कोल्हापूर आणि नागपूर

नागपूर दंगली प्रकरणी आणखी दोघांना अटक शेवटच्या दंगलखोराला अटक होईपर्यंत कारवाई थांबणार नाही_ मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

नागपूर/नागपूर दंगली प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे यामध्ये मोहम्मद शहजाद खान आणि हबीब इंजिनियर या दोन एमडीपी नेत्यांचा

ऑनलाइन गेमिंग वर केंद्राचा सर्जिकल स्ट्राइक ३५७ वेब साईट ब्लॉक केल्या ७०० विदेशी इ कंपन्या रडारवर

नवी दिल्ली/भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्यांवर केंद्राने अक्षरशा सर्जिकल स्ट्राइक केला असून तब्बल ३५७ वेबसाईट ब्लॉक केले आहेत त्याचबरोबर

कांद्यावरील २० टक्के निर्यात कर हटवला _ केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली/कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आले आहेत खास करून कांद्यावरील निर्यात बंदी नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते या

जळगाव जिल्ह्यात रोड रोमियोंचा उच्छाद _ केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, दुसऱ्या घटनेत छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

bbbजळगाव/ जळगाव जिल्ह्यात रोड रोमियोंचा उच्छाद केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड झाड दुसऱ्या घटनेत छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू सत्ताधारी व विरोधक आमने सामने

मुंबई/महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आता विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेतला जात आहे

दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी एस आयटी चौकशी अहवाला वरून सत्ताधारी आक्रमक

मुंबई/अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची सेक्रेटरी दिशा सालियान हिच्या हत्येची चौकशी करणाऱ्या एस आय टी अहवालाचे पुढे काय झाले असा सवाल

नागपूर दंगलीचा सूत्रधार फईम खानचे अतिरेकी संघटनांशी संबंध किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई/औरंगजेबाच्या कबरी वरून नागपूर मध्ये नुकतीच जी दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला त्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. पण आता

नागपुरात 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम_ छावा पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा

मुंबई/ छावा चित्रपट पाहून लोकांच्या औरंगजेबाविरुद्धच्या भावना प्रज्वलित झाल्या मात्र काही लोकांनी तू नियोजित पणे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मात्र

पुण्यात टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग चार जणांचा होरपळून मृत्यू नऊ जण जखमी

पुणे/पुण्याच्या हिंजवडी भागातील फेज वन मध्ये एकाच टेम्पो ट्रॅव्हल ला भीषण आग लागून त्यातील चार कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाला

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात राडा__ ५० हून अधिक दंगलखोरांना अटक

नागपूर/औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात जबरदस्त राडा झाला तोडफोड आणि जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीमार केला

ऊस उत्पादकांना दिलासा! एफ आरपी एक रखमी देण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई/राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी एक

घर बांधण्यासाठी मोफत वाळू देण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई/ घर बांधण्यासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे सरकारच्या या निर्णयाचे जनतेकडून स्वागत केले

होळीच्या सणाला गालबोट चंदीगड भरधाव कारणे नाकाबंदीवरील तिघांना चिरडले दोन पोलिसांसह तिघांचा मृत्यू

चंदीगड/होळीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काल देशभर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती मात्र दारूच्या नशेत 100 च्या स्पीडने

लाडकी बहीण योजनेचा फटका समाज कल्याण व आदिवासी विभागाला! दोन्ही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

मुंबई/लाडकी बहीण योजना आता सरकारच्या अवघड जागेवरच दुखणं बनला आहे कारण या योजनेसाठी दरमहा ४५ हजार कोटी रुपये खर्च होतो

विधान परिषदेच्या पाच जागांची निवडणूक मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती याचा पत्ता कट ?

मुंबई/विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी भाजपाने आपले तीन उमेदवार घोषित केले आहे मात्र

पाकिस्तानात बलुची आर्मी कडून ट्रेन हायजॅक 200 प्रवाशांसह ४० पाकिस्तानी सैनिक ठार

लाहोर/पाकिस्तानात बळूची आर्मी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात जोरदार तमाशा सुरू आहे पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस हायजॅक करून या एक्सप्रेस मधील दोनशे

अश्लील गाणी आणि रंगीत पाण्याचे फुगे फेकण्यास बंदी होळीनिमित्त पोलिसांची गाईडलाईन जारी

मुंबई/होळीनिमित्त पोलिसांनी गाईडलाईन जारी केली आहे त्यानुसार 12 मार्च ते अठरा मार्च या कालावधीत अश्लील गाणी अश्लील टिप्पणी छेडछाड करणे

यापुढे मटण दुकानाला हिंदुत्वाचे लेवल

मुंबई/मटन विक्री व्यवसायामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य आहे परंतु आता मात्र कमी होण्याची शक्यता आहे कारण मत्स्य उद्योग मंत्री नितेश

सरकारकडून मिळणारा आनंदाचा शिथा इतिहास जमा! शिंदेंच्या महत्वकांक्षी योजनेला फडणवीसांची कात्री

मुंबई/महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी योजना सुरू केल्या होत्या

स्वामी समर्थ श्रीचा विश्वनाथ विजेता

मुंबईच्या स्पर्धेवर ठाण्याचे वर्चस्व, महिलांच्या शरीरसौष्ठवात मनिषा हळदणकर अव्वल मुंबई, दि. ११ (क्री.प्र.)- खेळाडूंना आपल्या कष्टाची किंमत आणि आदर देणार्‍या

दर पंधरा दिवसांनी प्रत्येकाचे काम तपासणार राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांना तंबी

मुंबई/लोकसभा निवडणुकीतील माघार आणि विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व काहीसे अस्वस्थ आहे म्हणूनच मनसेने आता आगामी

निलेश रेमजेला मुंबई श्रीचा मान

मिस मुंबईचा मान रेखा शिंदेला मुंबई, दि. ९ (क्री.प्र.)- परब फिटनेसचा निलेश रेमजेने आजवर एकही स्पर्धा जिंकली नव्हती. गटविजेतेपद जिंकण्याचे

५०+ च्या खेळाडूंची बोरीवली येथे क्रिकेट स्पर्धा ;ठाकरे गटाने पटकावली पारितोषिके

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सुमित प्रतिष्ठान व रोटरी क्लब तर्फे बोरिवली मागाठाणे येथे ५० वर्षावरील स्पर्धकांची क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली.

औरंगजेबाची कबर हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई/छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्या चित्रपटात औरंगजेबाने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र पेटून

भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे/भाजपाचे पुण्याचे माजी खासदार आणि विद्यमान उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

तुकाराम महाराज शेतकरी बीज महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ !

शेतकरी कीर्तन महोत्सवात शाश्वत शेतीवर चिंतन _ प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासहमान्यवरांचा सहभाग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शेतकरी केंद्र बिंदू

रविवारी प्रभादेवीत रंगणार राज्यस्तरीय स्पर्धेचा पीळदार थरार – स्वामी समर्थ श्रीमध्ये महाराष्ट्रातील शरीररसौष्ठवाचे ग्लॅमर

विजेत्यांवर तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव मुंबई, दि. ७ (क्री..प्र.)- क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणार्‍या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या

औरंगजेबाची तारीफ भोवली – अबू आझमी विधानसभा अधिवेशन पर्यंत निलंबित

मुंबई/महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगजेबाची तारीख करणे सपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांना आता चांगलेच भारी पडले संपूर्ण महाराष्ट्र जोडे मारत

धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

मुंबई/संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे मुद्दे याचे जवळचे सहकारी वाल्मिकी कराड यांचे नाव आल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या सहकार्याने अटक झाली

भायखळ्यात उत्तुंग इमारतीला आग मुंबईतील मोठमोठ्या टॉवरच्या फायर ऑडिट चा प्रश्न ऐरणीवर

मुंबई/पालिकेच्या विभागातील अग्निशमन दलाच्या मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या एका उत्तुंग इमारतीच्या ४२व्या माळ्यावर आग लागली. ही आग विझवताना अग्निशामन दलाच्या

औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट

मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय

राम मंदिरावरील हल्ल्याचा कट फसला _ आयएसआयच्या एजंटला अटक

फैजाबाद/देशातील कोट्यावधी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता त्यासाठी आयएएस उत्तर प्रदेशातीलच एका तरुणाला

मुंबई श्री चे पीळदार युद्ध ७ मार्चला -मुंबई शरीरसौष्ठव क्षेत्रातील २५० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग

मुंबई, (क्री.प्र.)- मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२५ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या ७ मार्चला

विधासभा अधिवेशनविरोधकांचा चहापानावर बहिष्कार

मुंबई विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांना फसवणारे असून, सोयाबीन, तूर, मूग,

माजी मुख्यमंत्र्यांच्या काळातील ३२०० कोटीची कामे फडणवीस यांच्याकडून रद्द

मुंबई/महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामाला नवे

मुंबई विद्यापीठाच्या स्पेलिंग मिस्टेक चा १.६४ विद्यार्थ्यांना फटका

मुंबई/संपूर्ण जगात ज्या मुंबई विद्यापीठाचे नावलौकिक आहे त्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे ते पुन्हा एकदा उघडकीस आलेले

“न्यू इंडिया” प्रकरणी रिझर्व्ह बँकेकडेच संशयाची सुई ?

लाखो खातेदार, ठेवीदार असलेल्या मुंबईतील न्यू इंडिया सहकारी  बँकेमध्ये उघडकीस आलेला कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आणि रिझर्व्ह बँकेने त्याबाबत केलेली कारवाई

जयंत पाटील महायुतीच्या वाटेवर बावनकुळेंची घेतली भेट

मुंबई/शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ढसाढसा रडणारे की रडण्याचे नाटक करणारे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे

मंत्र्यांच्या एसओडीबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

मुंबई/मंत्र्यांचे स्वीय सहाय्य किंवा एसओडी यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच यापुढे केली जाईल असे दिसत आहे .कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

नैतिकता गेली चुलीत

ज्या क्षेत्रात खोटे बोलने,फसवेगिरी करणे, लुबाडनुक करणे , कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकून सत्तेमध्ये जाणे हेच प्रमुख निकष आहेत. त्या क्षेत्राबाबत

९८ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचेपंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली – दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं

मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा – पालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात

मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळापालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यातमुंबई – मुंबैकरांच्या सोयीसाठी १४०० कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोस्टल

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्टॉलला नामवंतांची भेट

पत्रकार संघाच्या उपक्रमाचे दिग्गजांनी केले कौतुक संमेलनात ९४ क्रमांकाच्या स्टॉलची चर्चा नवी दिल्ली – येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील

ज्युनियर मुंबई श्री’ साठी आज मालाडमध्ये पिळदार युद्ध

‘ दिव्यांग, मास्टर्स, महिलांच्या शरीरसौष्ठवासह फिजीक स्पोर्ट्सचाही समावेश मुंबई, दि.२२ (क्री.प्र.)- उदयोन्मुख आणि ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली ‘ज्यूनियर मुंबई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जीवे मारण्याची धमकी

मुंबई- शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने

भ्रष्टाचार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा

महाकुंभ बाबत- ममताच्या विधानामुळे हिंदूंमध्ये संताप

कोलकाता – सुर्याग्रज मधील कुंभ मेळ्यात आतापर्यंत ५२ कोटी भाविकांनी स्नान केले . असे असतानाही या कुंभमेळ्यावर विरोधकांकडून टीका केली

संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट कमलखांवर कारवाईचे आदेश

संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्टकमलखांवर कारवाईचे आदेशमुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट ४ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची

“उच्च सुरक्षा पाट्यांचा” अगम्य तुघलकी निर्णय !

न्यायालयाने केंद्र सरकारला सर्व वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” बसवण्याचे आदेश एका प्रकरणात दिले होते. एक प्रकारे वाहनांचे हे “आधार

“विकसित भारताचा” मार्ग चाचपून पहाण्याची आवश्यकता !

जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश अग्रगण्य देशांमध्ये होणार असल्याचे नगारे गेली काही वर्षे वाजत आहेत. 2047 पर्यंत ‘विकसनशील’ भारताचे रुपांतर

जामनेर मध्ये अमृता पुजारी आणि विजय चौधरीचे वर्चस्व_देवा भाऊ केसरीत उसळला कुस्तीप्रेमीचा जनसागर

आंतरराष्ट्रीय कुस्तीत भारतीय पैलवानच भारी जळगाव, १७ (क्रीडा प्रतिनिधी)- कुस्तीप्रेमींच्या जनसागरासमोर लाल मातीत झालेल्या संघर्षात भारतीय पैलवानच भारी ठरले. नमो

महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होईल चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान

मुंबई/ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावी असे भाजपा

कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला नवीन दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत १८ ठार

प्रयागराज/कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांवर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात काळाने घाला घातला आणि प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होऊन त्यात 18 भाविकांचा मृत्यू झाला तर

धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात कठोर असेल_ नितेश राणे यांची त्रिवेणी संगमात डुबकी

प्रयागराज/सध्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू आहे आत्तापर्यंत 50 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश

error: Content is protected !!