ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
राजकीय

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज

धर्मयुद्ध जिंकायचे असेल तर कूटनीती वापरावीत लागते – फडणवीस

मुंबई- धर्मयुद्ध जिंकायचं असेल तर कूटनीती वापरावीच लागते. शिंदे सोबतची युती भावनिक तर अजितदादांबरोबरची युती राजकीय असे देवेंद्र फडणवीस यांनी

भोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –

३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ

येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार अब्दुल सत्तार यांची हाकलपट्टी होण्याची शक्यता -शिरसाट- सरवणकर यांना संधी?

मुंबई/गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे दोन दिवसांपूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ

एकाच घरात दोन दोन कायदे का – मोदींकडून समान नागरी कायद्याचे समर्थन

भोपाळ/एकाच घरात जेव्हा दोन दोन कायदे असतात त्यावेळेला ते घर व्यवस्थित चालू शकत नाही असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा

नवे गडी नवा आखाडा

देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी

पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळीवर बंदी

इस्लामाबाद/पाकिस्तानातील शिक्षण संस्थांमध्ये होळीवर बंदी घालण्यात आली आहे पाकिस्तानची इस्लामिक ओळख वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.पाकिस्तानात अल्पसंख्याकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने

नवे संसद भवन हे १४० कोटी देश वासियांच्या आकांक्षाचे प्रतीक -मोदी

नव्या संसद भवनाचा दिमाखदार उद्घाटन सोहळादिल्ली/ राष्ट्रपती मूर्मू याना आमंत्रण नसल्याने वादाचा मुद्दा बनलेल्या नव्या संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र

आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट

दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन

सत्तासंघर्षची लढाई फुटिरानी जिंकली- सरकार बचावले शिंदेच मुख्यमंत्री

मुंबई/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई अखेर शिने गटांनी जी कली आहे उधव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न

पवारांचा राजीनामा- महाविकास आघाडीची धोक्याची घंटी

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या राजीनाम्यावर फेरविचार करण्यासाठी २-३ दिवसांचा वेळ मागितला आहे .

निलेश दगडेचा स्पार्टन मुंबई श्रीवर कब्जा

मुंबई, दि. २ (क्री.प्र.)- तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणी नंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले

मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज

” जुनी निवृत्तीवेतन योजना ” आर्थिक संकटाची नांदी ?

गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार, विविध  राज्ये यांच्यात जुन्या व नवीन निवृत्ती वेतन योजनेवरून जोरदार वाद, आंदोलने सुरू आहेत. सकृतदर्शनी

उद्धव ठाकरेंनी विश्वासदर्शक ठरवलं सामोरे जायला हवे होते – सभापती नार्वेकर

मुंबई – उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायला हवं होतं, पण त्यांनी तसा निर्णय का घेतला

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली

शनिवारी नव्या राज्यपालांचा शपथविधी

मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस

आदित्य ठाकरेंच्या सभेत राडा

वैजापूर – आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत आज राडा झाला यावेळी जमावाने ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा

भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेचे १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर

मुंबई -पालिकेतील भ्रष्टाचाराच्या हिरव्यागार कुरणावर चरणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आता दिवस भरले म्हणायला काही हरकत नाही कारण भ्रष्टाचार प्रकरणी

वीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना शंकराचार्यांचे आव्हान

दिल्ली – दरबार भरवून लोकांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगणाऱ्या बागेश्वर बाबा अर्थात वीरेंद्र शास्त्री याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर जाहीर

कंगाल पाकिस्तान

गेल्या काही महिन्यांमध्ये शेजारच्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या चिंताजनक आहेत. केवळ भारत द्वेष किंवा हिंदूंचा द्वेष या एकाच भयगंडातून  निर्माण झालेल्या

पंतप्रधान मोदींना मातृशोक

गांधीनगर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ३. ३० वाजता गांधी नगर येथील एक

विधानसभेच्या सभापतींच्या विरोधात अविश्वासाचा ठराव

नागपूर – हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध अविश्वास

घाबरू नका -पंचसूत्राचे पालन करा- मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

नागपूर -जगात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला आहे त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे मात्र काळजी करण्याचे कारण नाही कारण कोरोनाचा बीएफ-७

धनुष्यबाणावरील न्यायालयीन लढाई पुढील वर्षी

दिल्ली – शिवसेनेत फूट पढल्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे . मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयाने

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची राज्यपालांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  

गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन 

पवारांचे आवाहन- राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध ?

मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत .त्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस याना

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष -धनुष्य बाण कोणाचे आज फैसला

मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात धनुष्य बाण या चीन्हावरून जो वाद सुरू झाला आहे त्यावर आज निवडणूक आयोग निकाल

शक्ती प्रदर्शन चां मेळाव्यातून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सामना

मुंबई/ काल महाराष्ट्रात शिवसेना आणि शिंदे गट यांचे दोन वेगवेगळे मेळावे पार पडले यात ठाकरे आणि शिंदे यांनी एकमेकांना गद्दार

शिवसेना- शिंदे गट आमने सामने- दसरा मेळाव्यात राडा होण्याची शक्यता

मुंबई/ महाराष्ट्र समोर समस्यांचे डोंगर उभे असताना इथल्या राज्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करूंन मुंबईकरांचे टेन्शन वाढवण्याची अवदसा आठवली.शिवसेनेचे सोडा त्यांचा दरवर्षी

ओसाड गावची पाटीलकी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले होते की देशाला स्वातंत्र्य मिळाले की काँग्रेस पक्ष बरखास्त करून टाका त्यावेळी गांधीजींचे कुणी एकले

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले पण धास्ती कायम सेनेची नाकाबंदी करण्याचा प्लॅन ?

मुंबई – शिंदे आणि ठाकरे यांच्यात सध्या सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहता या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेला दसरा मेळावा आता दोघांसाठीही

शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात

दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई शिवसेनेसाठी आणखी कठीण झाली आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने काल निवडणूक आयोगाच्या कार्यवाही ला स्थगिती देण्याची शिवसेनेची

पी एफ आय वर एन आय ए ची धाड- 108 जणांची धरपकड – मुस्लिम कट्टरपंथी हादरले

दिल्ली / सिमी नंतर देशात धर्माच्या आधारे तरुणांना भडकावून जेहाद साठी प्रवृत्त करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ

शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?

मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

आंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.१८: गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी

शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात

राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि

प्रकल्पांची पळवा पळवी

महाराष्ट्र हे भारतातील क्रमांक 1 चे औद्योगिक राज्य आहे पण महाराष्ट्राचे हेच वर्चस्व आणि वैभव काहींच्या डोळ्यात खुपते आहे आणि

100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट

मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात

विरोधकांची जमवा जमाव

भाजपा प्रणित एन डी ए आघाडीच्या विरोधात आता आणखी एक नवी आघाडी तयार होत आहे आणि ही आघाडी नितीश कुमार

मिशन 150

मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे

महाराष्ट्रातही मदरश्याची सर्वेक्षण आणि तपासणी व्हायलाच हवी

लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे

राडेबाजीचा श्रीगणेशा!

शिवसेनेतील बंडखोरी नंतर शिंदे गटाने भलेही भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले असेल तरी त्यांच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था

लव्ह जिहाद

जात धर्म आणि त्याच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण यामुळे देश आज धार्मिक ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभा आहे.त्यामुळे धार्मिक तणाव वाढवणाऱ्या

पुढील काळात एक नविन चळवळ मुख्यमंत्री शिंदे च्या रूपाने महाराष्ट्रात उभी होत आहे.- भवानजी

मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मी अनेक दिवसापासून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय

राजकारणात अडकला डिलाईलरोडचा विकास

मुंबई-(अर्थरोडनाका) सातरस्ता ते डिलाईलरोड पर्यंतचा जो पट्टा आहे त्या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांची वस्ती आहे. इथला जो मुळ

भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट चा स्वातंत्र्य दिन वसतिगृहात साजरा

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी निमित्त भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट स्वातंत्रदिन आणि ध्वजारोहण सोहळा अनोख्या पद्धतीने बहुजन हिताय विध्यार्थी वसतिगृह उल्हासनगर येथे

सर्व महत्वाची खाती भाजपकडे- शिंदे गटाला कमी महत्वाची खाती – विस्तारात भाजपचे वर्चस्व

मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे

नवा पेच प्रंसग

महाराष्ट्रातील राजकीय पेच हा आता न्यायालयासमोर अवघड प्रश्नचिन्ह बनलेले आहे.कारण या प्रश्नावर विधानसभा,लोकप्रतिनिधी आणि राज्यपाल तसेच सभापती यांचे अधिकार अधोरेखित

महागाईच्या विरोधात काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

मुंबई/ सोनिया आणि राहुल गांधींच्या विरोधात ई डी कडून सुरू असलेल्या कारवाई मुळे काँग्रेस संतप्त झाली आहे.त्यामुळे आता काँग्रेसने महागाईच्या

संजय राऊत यांना अटक

मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने

राष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर पक्ष सोडण्याच्या तयारीत- फोडाफोडी सुरूच

मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेले फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे काल राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी फडणवीस

सरकार आणि पुरातत्व विभाग दोघेही झोपेत तर शिवप्रेमी संतप्त – महाराजांच्या पन्हाळ्यावर दारू पार्टी

कोल्हापूर/ सरकार आणि पुरातन विभाग यांच्या वादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले भग्नावस्थेत पडले आहेत त्यामुळे काही पर्यटक चक्क तेथे दारू

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून नुपूर शर्मा प्रकरण अधिवेशनात गाजणार

दिल्ली – आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानावरून झालेल्या दोन हत्या आणि त्यानंतर निर्माण

नव्या सरकारचे राज्यातील जनतेला पाहिले गिफ्ट पेट्रोल डिझेल स्वस्त

मुंबई/महाराष्ट्रातील नवे सरकार आता कामाला लागले आहे.जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय राबवायला सुरुवात केली आहे कारण काल राज्य सरकारने

कोणाचे आमदार पात्र कोणाचे अपात्र आज न्यायालयात फैसला

दिल्ली / सरकार आणि शिवसेनेतील उरलेल्या आमदारांचे भवितव्य ठरविण्याच आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे . मात्र

11 तारखेच्या न्यायालयीन सुनावणी नंतर मुहूर्त अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक – मंत्रिमंडळाचे गठण लांबणीवर

मुंबई/ बंडखोर आमदारांच्या पात्र अपात्र तेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतरच मंत्री मंडळाचे गठण होणार आहे.त्यामुळे 11

एकच वादा, प्रकाशदादा” नारा घुमणार-आमदार प्रकाश सुर्वेंचे उद्या बुधवारी होणार जंगी स्वागत

मागठाण्याच्या वीराची ठाण्याच्या महावीराला साथ मुंबई- मागठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सुर्वेंच्या या कामगिरीचे

महाराष्ट्रात शिंदे शाही

देशाच्या राजकारणात आघाडी सरकारला फारसे भवितव्य नसते आणि जनता पक्षाच्या राजवटीपासून हे चित्र भारतीय जनतेने पाहिले आहे . सतेसाठी एकत्र

भाजपच्या विजयी जल्लोषकडे फडणवीस यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांची पाठ- गड आला पण स्वाभिमान गेला

मुंबई/ शिवसेना फोडण्यापासून आघाडी सरकार पडण्यापर्यंत प्रत्येक आघाडीवर भाजपने यश मिळवले आणि राज्यात सत्तांतर घडवून आणले मात्र या सत्तांतर नाट्याचे

फडणवीसांचा महाराष्ट्राला धक्का- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर फडणवीस उप मुख्यमंत्री

मुंबई/ राजकारणात धक्कातंत्र ही फक्त पवारांनीच मक्तेदारी होती पण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे निघाले शिंदेंच्या बंडपासून ते

अखेर डाव साधला-उद्धव ठाकरेचा राजीनामा

एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाहीत.हिंदुत्वाचे सुधा तसेच होते.हिंदुत्वाला भाजपने आपली मक्तेदारी समजायला लागल्यापासून हिंदुत्वात दोन वाटेकरी असावेत हे

विधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा

मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतर शिंदेंच्या बंडखोर गटाला दिलासा- फैसला 12 जुलैला

मुंबई/ शिवसेनेतील असली नकली वादावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे तसेच

राज ठाकरे घरी परतले

मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हीपबोन ची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे त्यामुळे आज राज ठाकरे रुग्णालयातून घरी

शरद पवार सरकार वाचवणार ?

मुंबई/ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आता शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी कायद्याची आणि रस्त्यावरच्या लढाईची

विधानसभा बरखास्त करण्याच्या हालचालीने शिवसेना बंडखोरांचे धाबे दणाणले

उधव ठाकरे राजीनामा देण्यास तयारमुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजपने जे प्रयत्न सुरू केले आहेत ते

ही तर धोक्याची घंटी

राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मते फोडून भाजापने तिसरा उमेदवार निवडून आणला अगदी तशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय खेळी खेळून भाजपने

पुन्हा भाजपने बाजी मारली सर्व उमेदवार विजयी – महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला

मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सोबत असलेले उमेदवार फोडून आपला तिसरा उमेदवार निवडून आणला होता तर विधान परिषदेच्या निवडणुकीत

एकलत का ? 10 लाख नोकऱ्या..

राजकीय पुढाऱ्यांना आश्वासने द्यायला काही लागत नाही कारण दिलेली आश्वासने पाळायलाच हवीत असा काही नियम नाही आणि घटनेत तशी तरतूदही

देहुमध्ये अजित दादांना भाषणाची संधी नाकारली -नवा राजकीय वाद सुरू

पंतप्रधानासमोर उप मुख्यमंत्र्यांचा अपमानदेहू/ भाजप आणि महाविकास आघाडीतील वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत काल देहू मध्ये पंत प्रधान

विधान परिषदेच्या निवडणुकीत 11उमेदवार रिंगणात- काँग्रेसचा माघार घेण्यास नकार -पुन्हा होणार घोडेबाजार

मुंबई/राज्यसभा निवडणुकीतील घोडे बाजारामुळे तोंडघशी पडलेल्या महाविकस आघाडीवर विधान परिषदेच्या निवडणुकीतही तशीच वेळ येणार आहे कारण काँग्रेसने आपलं दुसरा उमेदवार

भाजपच्या घोडेबाजारचां विजय

राजकारणात आजकाल नीतिमत्ता जराही शिल्लक राहिलेली नाही .त्यामुळे काहीही करत्ता येते कुठलेही विधिनिषेध पाळण्याची राजकारण्यांना आवश्यकता भासत नाही.राज्यसभेच्या निवडणुकीत हेच

आपापले बघा- सेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीला संदेश

मुंबई/ राज्यसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापले बघा असा संदेश

भाजपची महाविकस आघाडीवर मात- धनंजय महाडिक विजयी

मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा अखेर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी जिंकली सताधारी महाविकास

जनतेचे मरण त्यांचे राजकारण

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महावविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जी रस्सीखेच सुरू आहे ती पाहिल्यावर या लोकांच्या विषयी सामान्य माणसाच्या

आघाडीतल्या नाराजांवर भाजपचे जाळे

मुंबई/ एरव्ही मुस्लिम सपा आणि एम आय एम सारख्या पक्षापासून दूर राहणाऱ्या भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मदत मिळावी म्हणून

माजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला

मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या

महाविकास आघाडी आणि भाजपतील चर्चा अखेर निष्फळ

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी भाजपने आपला तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार

मुंबईची सुरक्षा रामभरोस

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ही एक जागतिक कीर्तीची मोठी बाजारपेठ आहे.शिवाय औद्योगिक महानगर असल्याने इथली लोकसंख्या जवळपास 3

सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास न्यायालयाची मंजुरी

मुंबई – अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयला सर्व प्रकारची माहिती माहिती पुरवून चांगली मदत केल्याबद्दल सीबीआयच्या शिफारशीवरून

उत्तर प्रदेशातील उमेदवार दिल्याने काँग्रेस नेते नाराज – राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस मध्ये क्रॉस व्होटिंग होणार?

मुंबई/ शिवसेना आणि भाजपने एक एक उमेदवार जादा दिल्यामुळे अगोदरच राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे त्यात आता काँग्रेसने उत्तर प्रदेशातील

मुंबईसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत 31 मे रोजी

मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही- तरीही कुणा विषयी आमच्या मनात द्वेष नाही

राज्यसभा निवडणुकीतून संभाजी राजेंची माघारमुंबई/ शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी दिलेला शब्द फिरवल्यामुळे अखेर काल अपक्ष उमेदवार संभाजी

संभाजी राजेंची तलवार म्यान ?

सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ

error: Content is protected !!