ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था – चेंबूरमध्ये ११ जूनला ‘टमरेल मोर्चा’

मुंबई- गेल्या तीन वर्षांपासून चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर येथील अनंत मित्र मंडळजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

तुर्कीये- बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य! भारताची डोकेदुखी वाढली

ढाका/ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा मित्र तुर्की आणि बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य वाढत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश आता तुर्कीच्या सहकार्याने

लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला- विरोधकांचा आरोप

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महायुती सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होत होत आहेत.

फरारी निलेश चव्हाणला नेपाळ मधून अटक – वैष्णवीच्या बळाचा ताबा तिच्या आईकडे

पुणे/वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या आई-वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे निलेश

हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकिस्तान साठी हेरगिरी करणाऱ्या डॉकयार्ड मधील अभियंत्याला अटक

ठाणे/पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपचे आणखी एक खळबळजनक प्रकरण आता समोर आले आहे.यामध्ये भारतीय नौदलाची गोपनीय माहिती पुरविणाऱ्या मुंबई डॉकयार्डमधील

पालिकेकडून खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण

मुंबई /रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार,

दहशतवाद्यांच्या भारत विरोधी रॅलीत पाकिस्तानचे मंत्री

लाहोर/पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला होऊन एक महिना उलटला, महिन्यानंतर, हल्ल्याचा मास्टरमाइंड सौफुल्लाह कसुरी हा पाकिस्तानमधील एका रॅलीत सामोर आला आहे. सैफुल्लाह

मुंबईच्या गटार सफाई कामात बीएमसी आणि भ्रष्ट युती सरकारचा प्रचंड भ्रष्टाचार – खा. वर्षा गायकवाड

मुंबईतील नालेसफाईच्या कामाची श्वेतपत्रिका काढून दोषींवर कारवी करा/ वर्ष गायकवाड मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली, त्याला भाजपा युतीचे

बालवाडी शिक्षिका न्यायाच्या प्रतीक्षेत

मुंबई/बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येणाऱ्या बालवाड्यांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो शिक्षिका गेल्या काही वर्षांपासून अन्यायकारक परिस्थितीचा सामना करत आहेत. वय ५८ वर्षे

मोदी- शहावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नारायण राणेंचा इशारा

मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणा दान उडाली होती .त्यावरून आता राजकारण पेटले आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारसह

भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा- परिवहनमंत्री सरनाईक

मुंबई/ ५१५० भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यात संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द

पहिल्याच पावसात हाहाकार -महापालिकेच्या उपाययोजनांचा फज्जा

मुंबईच्या रेल्वे व रस्ते वाहतुकीचा बोजवारा**** भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये पाणी शिरल्याने प्रवाशांमध्ये घबराट* मुंबई /अवकाळी पावसापाठोपाठ आता मोसमी पावसाला सुरुवात

भारत-पाकदरम्यानच्या युद्धबंदीची ट्रम्पनी केलेली घोषणा चुकीचीच

अमेरिकन खासदार श्री ठाणेदार यांची ट्रम्पवर सडकून टीकामुंबई : भारताने दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईक योग्यच होता. मुळात

राज्य वस्तू संग्रहालयाबाबत तरुणांच्या संकल्पना मागवा ! -सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची सूचना

मुंबई, : मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे उभे राहणारे राज्य वस्तू संग्रहालय कसे असावे, याबाबत राज्यातील तरुणांच्या नवनवीन संकल्पना समजून

पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारी यांच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला

कराची/सिंधू नदी मे हिंदुस्थानियों के खून की नदिया बहेगी असे उन्मत्त विधान करणारा पाकिस्तानचा मंत्री बिलावल भुत्तो याची बहिण असिफा

देशात १९ जूनला पोट निवडणूक

नवी दिल्ली/देशातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये १९ जून रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने त्यासाठी अधिकृत घोषणा केली आहे. गुजरात, केरळ,

मथुरेत पाकिस्तानी पंखा – साधूच्या वेशात आलेल्या महिलेचा शोध सुरू

मथुरा/भगवान श्रीकृष्णाची नगरी अशी ओळख असलेले मथुरा हे उत्तर प्रदेशातील असणारे त्या संपूर्ण भारतातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे मात्र

अटकेत असलेल्या वैष्णवीच्या सासरा व दिराची कसून चौकशी सुरू! हागवण्याची राजकीय कारकीर्द संपली?

पुणे/राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व त्याच्या कुटुंबीयांनी धाकटी सून वैष्णवीचा हुंड्यासाठी खून केला असा आरोप होत

अग्निशमन दलात केवळ ४ मीटर अतिरिक्त उंचीच्या शिडीसाठी ४० कोटीची उधळपट्टी…..

गैरव्यवहाराच्या चौकशीची भाजपाची मागणी. अग्निशमन दलामध्ये सध्या वापरात असलेल्या 64 मीटर शिडीपेक्षा अवघ्या एक मजल्या एवढ्या वाढीव 68 मीटर शिडीसाठी

पाकिस्तानात पाण्यावरून हिंसाचार सुरू -तोडफोड, राडे, गृहमंत्र्यांचे घर जाळले, पोलिसांना चोपले

लाहोर/भारताने सिंधू जलपरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे पाकिस्तानचे पाणी बंद झाल्याने तसेच जनतेला विश्वासात न घेता पाकिस्तानी

छत्तीसगड मधील चकमकी २७ नक्षलवादी ठार

नारायणपूर/भारताच्या लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त करून शंभराहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर, देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली नक्षलवाद विरोधी

ज्योतीला भारतीय गुप्तचर संघटना रॉ पर्यंत पोचायचे होते

चंदीगड/हिसार येथून पकडलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला भारताच्या रॉ एजंट्सचा शोध घ्यायचा होता. ज्योती मल्होत्रा आणि

भुजबळांना मंत्रीपद! कही खुशी काही गम – ओबीसीना आनंद तर मराठा आंदोलक नाराज

मुंबई/ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे, ओबीसी समाजामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. तर मराठा

महाराष्ट्राच्या वैभवशाली क्रीडा इतिहासात-क्रीडा पत्रकारांसाठी मानाचे पान – धनराज पिल्ले

मुंबई : महाराष्ट्रातील क्रीडा वैभवाची गाथा लिहायची असेल तर त्यात क्रीडा पत्रकारांनाही मानाचे पान असले पाहिजे. उद्या जर याची डॉक्युमेंटरी

अनिल माधव जोशी, आम्हाला माफ करा !

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पटू पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. सर्वच पुरस्कार

ईडीची कारवाई भोवली या वसई विरार महापालिकेतील नगररचना उपसंचालक रेड्डी निलंबित

वसई/ वसई विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर अंमलबजावणी संचनालय अर्थात इंडिने टाकलेल्या धाडीमुळे पालिकेची मोठी बदनामी

ज्योती मल्होत्राचं नेटवर्क उध्वस्त करणार – भारतातील अनेक गद्दार रडारवर

नवी दिल्ली/पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी भारतातील गद्दार युट्युब वर ज्योती मल्होत्रा हिचे अनेक साथीदार तपास यंत्रणांच्या रडावर वर असून त्यातील काहींना

शांतता आणि संयम हीच शहिदांना श्रद्धांजली अमित ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई/पाकिस्तान बरोबरचे युद्ध केवळ स्थगित झाले आहे अजून संपलेले नाही त्यामुळे जल्लोष थांबवा शांतता आणि संयम हीच या युद्धातील शब्दाना

विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या समावेशावरून वाद

नवी दिल्ली/भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तान कडून जो अपप्रचार सुरू आहे त्याची पोलपोळ करण्यासाठी भारताच्या सर्वपक्षीय खासदारांची एक शिष्टमंडळ ,जगातील वेगवेगळ्या

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्युबर ज्योती मल्होत्रा हिला अटक

चंदीगड /हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हिसार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केले,

अल्लाने पाकची शेपटी सरळ करावी अन्यथा आम्हाला करावी लागेल- ओवेसी

पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक असे डिझाईन तयार केले की, त्यामुळे देशात दोन समाजात, धर्मात तणाव वाढेल.

ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही तो फक्त एक ट्रेलर होता- राजनाथसिंह

भूज/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय लष्कराने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही .या ऑपरेशन सिंदूरला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग – या नव्या पुस्तकावरून वाद

।मुंबई/शिवसेना नेते संजय राऊत यांच्या, आज प्रकाशित होणाऱ्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात, मोदी शहाणा शिवसेनाप्रमुख आणि शरद पवारानी वाचवले असा

मुंबईतील चार लाख ८० हजार रेशनकार्ड सह महाराष्ट्रातील अठरा लाख बोगस रेशनकार्ड रद्द

मुंबई /राज्यात सध्या बोगस रेशन कार्ड विरुद्ध मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे उत्पन्नाची खोटी माहिती देऊन सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे आता एन्काऊंटर सुरू झाले आहे लष्कराने 14 दहशतवाद्यांची हिट लिस्ट जारी केली असून चार दिवसांपूर्वी सोफियामध्ये तीन दहशतवाद्यांना

गवई’ न्यायदानात सर्वोच्च ‘भूषण’ ठरावेत !

‘- भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई यांच्या नांवाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश श्री. संजीव

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर लष्कराच्या सन्मानार्थ मुंबईसह देशभर भाजपाची तिरंगा यात्रा

मुंबई/पाकिस्तान विरुद्ध च्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल आज पासून देशभर लष्कराच्या सन्मानार्थ तिरंगी रॅली काढल्या जात

डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांची जागा हडप करून भूमाफियांनी बांधली बेकायदेशीर इमारत

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५बेकायदा इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असतानाच भूमाफियांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. डोंबिवली जवळील

जम्मू काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचे एन्काऊंटर- पहेलगावच्या दहशतवाद्यांवर २० लाखांचे इनाम

श्रीनगर/ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले तर कठोर कारवाई करू असा पंतप्रधान मोदींनी इशारा दिल्यानंतरही ,पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून सीमेवर गोळीबार सुरूच आहे. आज

दहावीचा निकाल ९४.१० टक्के

मुंबई/ एरव्ही जून महिन्यात वा मे च्या शेवची लागणारे दहावी,बारावीचे निकाल यावर्षी प्रथमच मे महिन्यात आणि ते ही पहिल्या आणि

पाकिस्तानने दहशतवादा विरुद्धच्या लढाईला स्वतःची लढाई बनवले लष्कराचा दावा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात

यापुढे पाकिस्तानची गय केली जाणार नाही भारताचा इशारा

नवी दिल्ली भारत-पाकिस्तानमध्ये सलग ८६ तास युद्ध चालल्यानंतर अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचे

आम्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारले – ऑपरेशन सिंदूरच्याच्या यशाची लष्कराकडून ग्वाही

नवी दिल्ली/पाकिस्तानात असे एकही ठिकाण नाही जिथे आम्ही हल्ला करू शकत नाही. पाकिस्तानात घुसून आम्ही दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी एअर

पाकिस्तान कडून भारतासह अमेरिकेचाही विश्वासघात – अवघ्या तीन तासात युद्धबंदीचे उल्लंघन करून जात दाखवली

इस्लामाबाद/अवघ्या तीन दिवसात भारताने युद्धभूमीवर पाकिस्तानची हालत खराब करून टाकली होती. त्यामुळे पंतप्रधान शहाबाद शरीफ अमेरिकेच्या पायावर लोटांगण घेत होते.

खबरदारीचा उपाय!भारताने 30 विमानतळ बंद केले – प्रवासी विमानांच्या अडून पाकचे भारतावर ड्रोन हल्ले

नवी दिल्ली/ ज्या देशात युद्ध सुरू होते त्या देशाची हवाई प्रवासी वाहतूक आणि विमानतळ बंद ठेवले जातात परंतु भारत-पाक युद्ध

पाकिस्तानच्या हल्ल्यांवर भारताचे प्रतिहल्ले सुरूच – सीमा वरती शहरांमध्ये ब्लॅकआऊट

४०० ड्रोन च्या साह्याने भारतावर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलानवी दिल्ली/ भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर ,गुरुवार पहाटे पासून पाकिस्तानने तुर्कीने

बंडखोर बलूच आर्मीचा पाक सैन्याच्या ताफ्यावर हल्ला 12 सैनिक ठार – पाकिस्तानची दुहेरी कोंडी

रावळपिंडी/पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे

इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी शहरांवर तुफान हल्ले-भारत पाकिस्तान युद्ध सुरू

नवी दिल्ली/भारताने पाकिस्तानच्या नऊ लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या

अखेर पहेलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला – पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला 120 दहशतवादी ठार

लाहोर/ पहलगाम हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अखेर भारताने बदला घेतला. मंगळवारी मध्यरात्री १ ते १.२५ दरम्यान

युद्ध काळातील नागरी सुरक्षेची रंगीत तालीमआज संपूर्ण देशात मोक ड्रिल

नवी दिल्ली/ भारत पाकिस्तान मधील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवणारे मॉक ड्रिल बुधवारी

भारताला पाठिंबा देणाऱ्या इस्त्राईलच्या विमानतळांवर हुती बंडखोरांचा हल्ला

तेल अविव/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारताला संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळत आहे .त्यामुळेच पाकिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थक असलेल्या हुती बंडखोरांचा जळफळाट झाला असून,

पाकिस्तान वर भारताचा डिजिटल स्ट्राइक पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यासह पाकिस्तानचे अभिनेते आले क्रिकेटपटूंचे युट्युब चॅनेल अकाउंट बंद

नवी दिल्ली/पहेलगाव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने हळूहळू पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्या आहेत. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर, आता पाकिस्तानचे

पंतप्रधान मोदींकडून लष्कराला ग्रीन सिग्नल – पाकिस्तान वर कोणत्याही क्षणी हल्ला होणार

नवी दिल्ली/पाकिस्तानवर निर्णायक हल्ला करण्यासाठी लष्कराची कितपत तयारी आहे ,याचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला.दिल्लीत झालेल्या आढावा बैठकीत

आणखी एक मंत्र्यावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

पाकिस्तानचा झेंडा जाळताच – सांताक्रूझमध्ये देशप्रेमी तरुणाला मारहाण

मुंबई/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करून २७ जणांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात, देशभर संतापाची लाट उसळली आहे. लोक रस्त्यावर उतरून

भारतीय हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानात पळापळ सुरू – लष्कर प्रमुख असीम मुनीरसह मंत्री आणि नेतेही बंकर मध्ये लपले

इस्लामाबाद – पहेलगाम हल्ल्याला जबाबदार असणारा पाकिस्तानी लष्कर प्रमुख असे असीम मुनीर याच्याविरुद्ध पाकिस्तान मधील जनतेनेच विद्रोह केला असून, एकीकडे

जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध उल्हासनगर मध्ये सर्वपक्षीय आंदोलन

उल्हासनगर : जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटंकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात बऱ्याच निष्पाप जिवांचा बळी गेल्याने देशात संतापाची उसळली असुन जागो

सिंधू नदीत पाणी नव्हे तर रक्ताचे पाट वाहतील पाकिस्तानचा भारताला इशारा

इस्लामाबाद/पुलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयाविरुद्ध सध्या पाकिस्तान मध्ये थयथयाट सुरू

भारतातील पाकिस्तान्यांची हकालपट्टी सुरू – ४८तासात देश सोडण्याचे आदेश

मुंबई/पहेलगाम मध्ये निरापुरात पर्यटकांवर गोळीबार करून २७ जणांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तान विरुद्ध भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत,

जम्मू काश्मीर मधून विशेष विमानाने आलेल्या प्रवाशांचे विमानतळ स्वागत!

मुंबई, दि. 25 जम्मू काश्मीरवरून राज्य शासनाने केलेल्या सुविधेतून विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्य

पाकिस्तान विरुद्ध च्या कारवायासाठी भारत एकजूट – सर्वपक्षीय बैठकीत सरकारला पाठिंबा

इस्लामाबाद/पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात ,जगभरातून पाकिस्तान वर टीका होत आहे. तर या हल्ल्याचा बदला घेण्याची भारतीय लष्कराकडून

पहेलगाव बदल्याची तयारी सुरू

नवी दिल्ली/ पहलगाम मध्ये २७ निरपराध पर्यटकांची धर्म आणि नाव विचारून हत्या करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली

खडवलीतील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराची विधान परिषदेच्या उपसभापतींकडून गंभीर दखल

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ

मुंबई ठाण्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू

मुंबई/महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्न लक्षात घेऊन सरकारने बाइक टॅक्सीला परवानगी दिली आहे याबाबतचा निर्णय 22 एप्रिल रोजी जारी

नाव आणि धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला – २७ ठार ५० जखमी

श्रीनगर/काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे .पहेलगाव येथे ४ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाव आणि धर्म विचारून केलेल्या गोळीबारात २७ पर्यटकांचा

राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताला बदनाम करू नये – देवेंद्र फडणवीस

मुंबई/राहुल गांधींनी विदेशात जाऊन भारताला बदनाम करण्याऐवजी देशातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या हिताचे काम करावे असा सल्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

; येत्या सोमवारपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला ; मंगला खाडिलकर, रुचिरा दिघे आणि हेमंत पाटकर यांना पुरस्कार समारंभपूर्वक होणार प्रदान

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री विजय वैद्य यांनी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र

सुधारित वक्त बोर्ड कायद्याचा पहिला दणका बेकायदेशीर भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना अटक

अहमदाबाद/वक्फ बोर्ड सुधारित कायद्याचा सर्वात पहिला झटका आमदाबाद मधील पाच जणांना बसला आहे . वक्फ बोर्डाचे ट्रस्टी असल्याचे भासवून वक्फ

मुंबईकरांनो सावधान!वसई विरार मधील अनधिकृत घरांची मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाहिरातबाजी

मुंबई/सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसराचे झपाट्याने औद्योगीकरण होत असल्याने, मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबवली, नवी मुंबई ,पनवेल आधी भागांतील 

नॅशनल हेरॉल्ड वरून पुन्हा काँग्रेस भाजपा आमने-सामने

पुणे/नॅशनल हेरॉल्ड प्रकारे पुण्याच्या काँग्रेस भावना समोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ही जमले.

हिंदी विरुद्ध मनसेची मराठी जागर परिषद

मुंबई/केंद्र सरकारने हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य केल्यामुळे मनसेने केंद्राच्या या निर्णयाच्या विरोध करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान

महाशक्तिमान ‘अमेरिका ‘व ‘डॉलरच्या’ अंताचा प्रारंभ ?

जागतिक पातळीवर अमेरिका निर्विवाद महासत्ता आहे. त्यांचे डॉलर हे चलन जागतिक व्यापारामध्ये महाशक्तिमान आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

भगवा फडकतोय तोवरच हिंदू सुरक्षित आहे – नितेश राणे

सोलापूर/ आम्हाला बहुसंख्य हिंदू समाजाने निवडून दिलेले आहे त्यामुळे हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आणि जोवर भगवा फडकतोय तोवर हिंदू

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

नवी दिल्ली/ नुकतेच संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील दोन महत्त्वाच्या तरतुदींना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगिती दिलेली आहे. वक्फ

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवाणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई, : मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव

देशातील सर्व टोलनाके बंद करण्याचे नितीन गडकरींचे संकेत

मुंबई/टोल नाक्यावरील रांगा कमी करण्याकरता सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली .परंतु तरीही

छत्रपती संभाजीनगर बोर्डाचा निर्णय: खोल्या नाहीत की आसन व्यवस्थाही नाही, परंतु केंद्रांना मान्यता बहाल

वादग्रस्त परीक्षा केंद्रांना पुन्हा मान्यता बहाल; काही तांड्यांवर सुद्धा परीक्षा केंद्र त्यासाठी परिक्षांपूर्वीच या साखळीने शहराऐवजी आडवळणावरील खेड्या पाड्यातील इमारती,

मुर्शिदाबाद दंगलीत तीन ठार ३५ पोलिसां सह ६५ जखमी

मुर्शिदाबाद/वक्फ कायद्याच्या विरोधात मुर्शिदाबाद केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात बाप बेटांचं तीन जण ठार झाले आहेत तर

त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार -मंत्री संजय शिरसाठ

मुंबई/ज्या शहरांच्या नावांमध्ये बाद असा उल्लेख आहे त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार असून खुलताबाद शहराचही नाव बदलून रत्नपुर असं

नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सर्वोत्तम दंत रूग्णालय’ म्हणून गौरव

दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड अकॅडमी’ मार्फत दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार बृहन्मुंबई

जनसुरक्षा विधेयकाने नागरिकांच्या हक्काला बाधा येणार नाही- मुख्यमंत्रीपत्रकार संघटनांच्या आक्षेपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तनिषाच्या कुटुंबाकडे दहा लाख मागितल्याची मंगेशकर रुग्णालयाची कबुली डॉक्टर घैसास यांचा राजीनामा

पुणे/मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे या महिलेच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपये मागितल्याची कबुली मंगेशकर रुग्णालयाने दिली आहे एका पत्रकार

मुंबईचा पाणीपुरवठा संकटात येत्या १० तारखेपासून टँकर सेवा बंद होणार

मुंबई/जलप्रधिकरणाबाबत केंद्राने नवे नियम लागू केल्यामुळे मुंबईतील टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर असोसिएशन येत्या दहा तारखेपासून टँकरने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय

९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी रामराज्य स्थापन होईल / अभिनेते मिथुन चक्रवर्ती

कोलकाता/ पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे तिथे हिंदूंवर अन्याय होतो असे बोलले जाते .

बंगाल, बिहार, यूपीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रा नंतर समाजकंटकाकडून दंगल घडवण्याचे प्रयत्न

कोलकाता/राम नवमीच्या शोभायात्रेत भाग घेऊन परतणाऱ्या रामभक्तांवर पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आल्यामुळे रामनवमी उत्साहाला गालबोट लागले तसेच

मला आणि फडणवीस याना तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा प्लॅन होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप

कोल्हापूर/विधानसभा निवडणुका जिंकायच्या उन्हात सत्तेत यायचे आणि त्यानंतर मला आणि फडणवीसंना खोट्या गुढण्यात अडकवून तुरुंगात टाकून बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याचा

चित्रपट सृष्टीत देशभक्तीची क्रांती करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

मुंबई/हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. मनोज कुमार यांनी वयाच्या

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

ठाणे/संपूर्ण महाराष्ट्राला घाबरवून टाकणाऱ्या बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता ते ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ

सलमान खानच्या हातावर भगवे घड्याळ आत राम मंदिराची चित्र मौलाना संतप्त

मुंबई/सलमान खान ईद च्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो आताही त्याचा सिकंदर हा आगामी चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होणार आहे

कुलाब्यातील फेरीवाल्यांना न्यायालयाचा दणका १७० फेरीवाल्यांना दोन दिवसात हटवण्याचे आदेश

मुंबई/फुटपाथ आणि अर्धे रस्ते अडवून बसलेल्या फेरीवाल्यांना आता न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे कुलाब्याच्या प्रसिद्ध शॉपिंग स्ट्रीट वर असलेल्या 253

मुंबई महापालिकेत सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्याचे आदेश

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहायक आयुक्त यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना

‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !

(प्रा. नंदकुमार काकिर्डे )* भारतासह जगभरात मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची

रामदास कदम यांच्या या मागणी नंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात मोठा वाद

मुंबई/दिशा सालियन या मृत्यू प्रकरणात न्यायालयात गेलेल्या दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांचीही नारकोटेस्ट

इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत सादर देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला याबाबतच्या माहितीसह इथे येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाचा डेटाबेस तपासला जाणार

नवी दिल्ली/केंद्र सरकारने विदेशी नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत मांडले विदेशी नागरिकांबाबत आता कठोर पावले उचलायला सुरुवात

इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत सादर देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला याबाबतच्या माहितीसह इथे येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाचा डेटाबेस तपासला जाणार

नवी दिल्ली/केंद्र सरकारने विदेशी नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत मांडले विदेशी नागरिकांबाबत आता कठोर पावले उचलायला सुरुवात

सुप्रसिद्ध शिवाजी नाट्य मंदिरचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर असे नामांतर’

।मुंबई – दादर येथे सुप्रसिद्ध असे शिवाजी नाट्य मंदिर आहे. नाट्य मंदिराच्या नावामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा

error: Content is protected !!