ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

पंजाब मध्ये विषारी दारूचे 14 बळी सहा अत्यावस्थ

चंदीगड/पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृतांचा आकडा १४वर पोहोचला:६ गंभीर, बोलूही शकत नाहीत; ५ अटकेत, ३ वर्षांत चौथी मोठी घटना आहे. पंजाबमधील

Read More
ताज्या बातम्या

पाकिस्तानने दहशतवादा विरुद्धच्या लढाईला स्वतःची लढाई बनवले लष्कराचा दावा

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात

Read More
ताज्या बातम्या

यापुढे पाकिस्तानची गय केली जाणार नाही भारताचा इशारा

नवी दिल्ली भारत-पाकिस्तानमध्ये सलग ८६ तास युद्ध चालल्यानंतर अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतरही पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच असल्याचे

Read More
ताज्या बातम्या

आम्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारले – ऑपरेशन सिंदूरच्याच्या यशाची लष्कराकडून ग्वाही

नवी दिल्ली/पाकिस्तानात असे एकही ठिकाण नाही जिथे आम्ही हल्ला करू शकत नाही. पाकिस्तानात घुसून आम्ही दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी एअर

Read More
ताज्या बातम्या

पाकिस्तान कडून भारतासह अमेरिकेचाही विश्वासघात – अवघ्या तीन तासात युद्धबंदीचे उल्लंघन करून जात दाखवली

इस्लामाबाद/अवघ्या तीन दिवसात भारताने युद्धभूमीवर पाकिस्तानची हालत खराब करून टाकली होती. त्यामुळे पंतप्रधान शहाबाद शरीफ अमेरिकेच्या पायावर लोटांगण घेत होते.

Read More
ताज्या बातम्या

खबरदारीचा उपाय!भारताने 30 विमानतळ बंद केले – प्रवासी विमानांच्या अडून पाकचे भारतावर ड्रोन हल्ले

नवी दिल्ली/ ज्या देशात युद्ध सुरू होते त्या देशाची हवाई प्रवासी वाहतूक आणि विमानतळ बंद ठेवले जातात परंतु भारत-पाक युद्ध

Read More
ताज्या बातम्या

पाकिस्तानच्या हल्ल्यांवर भारताचे प्रतिहल्ले सुरूच – सीमा वरती शहरांमध्ये ब्लॅकआऊट

४०० ड्रोन च्या साह्याने भारतावर हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलानवी दिल्ली/ भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर ,गुरुवार पहाटे पासून पाकिस्तानने तुर्कीने

Read More
ताज्या बातम्या

बंडखोर बलूच आर्मीचा पाक सैन्याच्या ताफ्यावर हल्ला 12 सैनिक ठार – पाकिस्तानची दुहेरी कोंडी

रावळपिंडी/पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे

Read More
ताज्या बातम्या

इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी शहरांवर तुफान हल्ले-भारत पाकिस्तान युद्ध सुरू

नवी दिल्ली/भारताने पाकिस्तानच्या नऊ लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या

Read More
error: Content is protected !!